15 ऑगस्ट ला काय म्हणतात?www.marathihelp.com

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:45 ( 1 year ago) 5 Answer 48 +22