1947 नंतर भारतावर कोणी राज्य केले?www.marathihelp.com

इंग्रज गेले तरी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून इथेच थांबले. जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले. नंतर 21 जानेवारी 1948 रोजी सी. राजगोपालचारी म्हणजेच राजाजी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 29540 +22