अठराशे सत्तावनचा उठाव ची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 130107 +22