उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा व्यवसायावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या अर्थव्यवस्थेतील बदलामुळे भारताच्या वृद्धी दरामध्ये प्रगती झालेली आहे. क्रयशक्तीच्या आधारावर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताच्या परकीय गंगाजळीत भर पडली आहे.

solved 5
व्यवसाय Thursday 23rd Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 134892 +22