घटनात्मक उपायांचा अधिकार महत्त्वाचा का आहे?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 प्रमाणे मूलभूत हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा आल्यास घटनात्मक उपायांचा हक्क देण्यात आला आहे. कारण या हक्कांना संरक्षणात्मक हमी नसेल तर त्या हक्कांना काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यास दाद मागण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 123969 +22