जमिनीतून किती टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो?www.marathihelp.com

फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 5281 +22