दिल्ली ही भारताची राजधानी का आहे?www.marathihelp.com

पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता.

solved 5
वैश्विक Wednesday 15th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 45752 +22