पुरंदरच्या तहात काय निर्णय झाला?www.marathihelp.com

पुरंदरच्या तहात खालील गोष्टी ठरल्या-
स्वराज्याकडे असणाऱ्या किल्ल्यांपैकी 23 किल्ले मोगलांना देण्याचे ठरले. चाळीस लाख होनांची खंडणी म्हणून मोबाईल साम्राज्याला देण्याचे ठरले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला भेटण्यास दिल्लीस जाण्याचे ठरले. संभाजी राजांना देखील मनसबदारी मिळाली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 68982 +22