प्रदूषण आटोक्यात आले नाही तर काय होईल?www.marathihelp.com

वाढत्या वायू प्रदूषणाचा परिणाम तुम्हाला वाटतो त्यापेक्षा जास्त घातक आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास 2030 पर्यंत हवा इतकी विषारी होईल की सहज श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन किटचा वापर करावा लागेल .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 30564 +22