भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत?www.marathihelp.com

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादाचे आणि शत्रुत्वाचे अनेक मुद्दे असले, तरी १९ सप्टेंबर १९६० रोजी या दोन्ही देशांत झालेला सिंधू पाणी करार हा सर्वांत यशस्वी आंतरराष्ट्रीय करार मानला जातो. भारतातर्फे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानतर्फे अध्यक्ष अयूब खान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 91233 +22