भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणते क्षेत्र सर्वाधिक योगदान देते?www.marathihelp.com

वार्षिक सकल उत्पन्नामधील शेतीचा वाटा सतत घटत आहे, परंतु अजूनही शेती हाच अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक आहे व भारताच्या अर्थ-सामाजिक विकासामध्ये ह्या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 34194 +22