भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात कोणी केली?www.marathihelp.com

लॉर्ड मेकॅले जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली. याच अहवालाला लॉर्ड बेंटिकने मान्यता दिली. १८५४ वूडचा खलिता : या अहवालामध्ये सर चार्ल्स यांनी पाश्चिमात्य ज्ञानावर भर द्यावा यावर शिफारस केली, तसेच मद्रास, कलकत्ता, मुंबई या विद्यापीठांची स्थापना झाली.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 103358 +22