भारतात बँकांचे विलीनीकरण का होते?www.marathihelp.com

बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया भारतात १९६९ पासून सुरू झाली. आर्थिकदृष्ट्या कमजोर बँकांना सावरण्यासाठी व ग्राहकांचे हित जपण्यासाठी बँक विलीनीकरण संकल्पना अस्तित्त्वात आली

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 09:28 ( 1 year ago) 5 Answer 40818 +22