मौर्य साम्राज्य हे भारताचे पहिले साम्राज्य असे का म्हटले जाते?www.marathihelp.com

भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 21580 +22