राष्ट्रीय विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतातील पंचवार्षिक योजना यशस्वीपणे पार पडाव्यात यांसाठी साहाय्यभूत होणारी, नियोजन आयोग आणि राज्य सरकारे यांमध्ये समन्वय साधू पाहणारी महत्त्वाची संस्था. घटनेनुसार भारत हे संघराज्य असल्यामुळे नियोजन आयोग आणि राज्ये यांमध्ये परस्पर-सहकार्य असणे जरूरीचे आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:28 ( 1 year ago) 5 Answer 68737 +22