शाश्वत विकासाचा मुख्य निष्कर्ष काय आहे?www.marathihelp.com

दारिद्रय निर्मुलन - सर्वत्र, सर्व स्वरूपतील दारिद्र्य / गरीबी नष्ट करणे. भूक निर्मुलन - भूक नष्ट करणे, अन्नाची सुरक्षितता व सुधारीत पौष्टिकता साध्य करणे आणि शाश्वत शेतीची जाहिरात करणे. चांगले आरोग्य - निरोगी आयुष्याची खात्री करून घेणे आणि सर्व वयोगटांमधील लोकांना स्वास्थ्य राखण्यास मदत करणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 36277 +22