सविनय कायदेभंग चळवळीचे काय परिणाम होतात?www.marathihelp.com

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे जनतेच्या देशभक्तीला मोठे उधाण आले. लोक सरकारी जागांचे राजीनामे देऊ लागले. तळागाळातील हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले. सैन्यात राष्ट्रभक्ती वाढली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 50004 +22