सेंद्रिय खतामुळे मृदा आरोग्यावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 99675 +22