स्वातंत्र्यानंतर भारताचा विकास काय झाला?www.marathihelp.com

भारतीय रेल्वे 7000 हून अधिक स्थानकांवर कार्यरत आहे . भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 मध्ये झाली आणि काँग्रेसने बहुमत मिळवले. भारताने आशियातील पहिली अणुभट्टी विकसित करून आपण महासत्ता होऊ शकतो हे जगाला दाखवून दिले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:38 ( 1 year ago) 5 Answer 69179 +22