मूळ भारतीय कोण आहेत?www.marathihelp.com

भारताचे मूळ रहिवासी कोण ह्या प्रश्नाचे सोपे आणि योग्य उत्तर म्हणजे जे लोक भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार १८८९ म्हणजेच ग्रेगोरियन १९६१ या वर्षी (गोवा भारतात विलीन झाला ते वर्ष) राहत होते ते भारताचे मूळ रहिवासी म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 3761 +22